प्रत्येकाला आपले आयुष्य विनानिर्बंध जगता आले पाहिजे. प्रत्येकाच्या आयुष्यावर फक्त त्या व्यक्तीचा स्वत:चा अधिकार आहे. पण आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृतीच्या नावाने जी विकृती सुरु आहे त्यामुळे स्त्रिया मन मारून जगत आहेत. घरोघरी जबरदस्ती सुरु आहे. खेड्यापाड्यात कित्येक मुली ज्यांची योग्यता अतिशय स्मार्ट जोडीदार मिळण्याची आहे त्या केवळ नातेवाईक आणि समाजाच्या दडपणाखाली एखाद्या मंदमद्दड पुरुषाबरोबर संसार रेटत आहेत. दुर्दैव आहे.
No comments:
Post a Comment